हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने बडतर्फ करा : आ.संग्राम जगताप माय नगर वेब टीम अहिल्यामगर - धीरज परदेशी खून प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका व्यक्त करताना गंभीर आरोप केले. यावेळी बोलताना संग्राम जगताप म्हणाले, धीरज परदेशी खून प्रकरणाची खरी घटना व त्यामागील आमच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचाव्यात व…
मावा बनविणाऱ्या अड्ड्यावर पुन्हा पोलिसांची धाड; १ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त माय नगर वेब टीम अहिल्यानगर : नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई परिसरातील ससेवाडी रोडवर सुगंधीत तंबाखू व सुपारीचे मिश्रण करून मावा तयार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (दि. १२) धाड टाकून तब्बल १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, याच ठिकाणी सुमारे महिनाभरापूर्वी कारवाई करण्यात आली…
गुंजाळेकरांची ४२ वर्षांची भक्तीची अखंड ज्योत; हरिनाम सप्ताहातून आध्यात्मिक जागर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ; ज्ञानदानाचा सोहळा माय नगर वेब टीम नगर तालुका : नगर, नेवासा आणि राहुरी तालुक्यांच्या सीमेवर वसलेले गुंजाळे गाव धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकोप्यासाठी ओळखले जाते. गावाने जपलेली अखंड हरिनाम सप्ताहाची ४२ वर्षांची परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावाने सुरू होत आहे. केवळ धार्मिक कार्यक्रम म्हणून…
अहिल्यानगर जिल्ह्यातील ७२ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या खात्यात ६९७ कोटी रुपये वर्ग; ना.विखे पाटील काय म्हणाले पहा... आधार प्रमाणीकरणामध्ये राज्यात प्रथम माय नगर वेब टीम अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला असून, कर्जमुक्ती योजनेच्या ऑनलाईन लाभ वितरणास प्रारंभ होऊन पहिल्या…
माय नगर वेब टीम नवी दिल्ली : देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 30 जुलैसाठी विशेष हवामान बुलेटिन जारी करत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही भागांसाठी अतिमुसळधार पावसाचा गंभीर इशारा दिला आहे. याशिवाय दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहारसह 20 हून अधिक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे…
माय नगर वेब टीम जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी २९ ऑगस्ट रोजी 'शेवटचे आणि निर्णायक आंदोलन' करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे. "या आंदोलनात एकतर मी जाईन, नाहीतर ते जातील," असा थेट इशारा देत जरांगे यांनी सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे. सरकार मराठा समाजाला वेड्यात काढतंय…
माय नगर वेब टीम मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये संगीतविश्वातील दिग्गज पं. हृदयनाथ मंगेशकर, मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, हिंदी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान आणि अभिनेत्री राणी…
नवी दिल्ली / वृत्तसंस्था - भारतात लग्नाबाबत वेगवेगळ्या समाजानुसार वेगवेगळ्या मान्यता आहेत. काही समाजात एकापेक्षा अधिक लग्न करण्यास मनाई आहे तर काही समाजात त्याला मान्यता आहे. आता आसाम या राज्याने एकापेक्षा जास्त लग्न करणाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतलाय. आसामचे अर्थमंत्री जयंत मल्ला बरुआ यांनी शुक्रवारी विधानसभेत २०२६ -२७ या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्प सादर करताना…
मुंबई / नगर सह्याद्री - राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. या अधिवेशनात विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. आज (१० जुलै) अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील अटीशर्तीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी…
माय नगर वेब टीम अहिल्यानगर : नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद ते वाळकी हा महत्त्वाचा रस्ता पहिल्याच पावसात अक्षरशः उखडून निघाला असून प्रशासनाने खड्डे बुजवण्यासाठी डांबराऐवजी मातीमिश्रित मुरूम टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, जाधववाडी आदी गावांतील शेकडो विद्यार्थी दररोज…